वासेपूर - ए नेव्हर एंडिंग स्टोरी

गुन्हेगारी संपलीच पाहिजे. खरंय. पण मग संपवायची कोणी? पोलिसांनी? केला त्यांनी प्रयत्न गुन्हेगार संपवण्याचा. मोठमोठ्या टोळ्या नेस्तनाबूत करण्याचा. भले प्रतिस्पर्धी टोळ्यांकडून सुपाऱ्या घेऊन, टीप देवून टपकावले असेल. कोणी शंभरी तर कोणी अर्धशतक गाठले असेल. पण, संपली का खरंच गुन्हेगारी?


नाहीच संपली. कशी संपणार? आता तर पोलिसांचे हातही 'ह्युमन राईट्स'ने बांधलेत. मग ही गुन्हेगारी संपणार कशी? आणि ती संपवण्याची जबाबदारी काय एकट्या पोलिसांचीच आहे? ज्या समाजात ही गुन्हेगारी फोफावली, त्यांचे काय? ज्यांनी खतपाणी घातले त्या 'पांढऱ्या बगळ्यां'चे काय? 

दोन वर्षांपूर्वी 'गॅग्ज ऑफ वासेपूर' आला. कथानकाची गरज असल्यामुळे दोन भागात आला. पण, चित्रपट संपला?  नाही. तो अजूनही सुरुच आहे. वासेपुरात नव्हे तर हर एक राज्यात, गावागावात.. गल्लोगल्ली..

माना की 'शाहिद खान' जैसे लोग..
परिस्थिति की वजह से बनते गए..
जितने भी 'सरदार खान' थे, मारे गये।

अब बदला लेनेकी ठानकर
'फैजल खान' बड़े हो रहे है..
कोई जेल में, तो कोई तड़ीपार बनकर।

'रामाधिर सिंग' न तो मरे, नाही मारे जायेंगे..
ये तो साले किसी ना किसी रूप में जिन्दा ही रहेंगे..
गुन्डोंको पालपोसकर बड़ा करते रहेंगे।

'सुलतान', 'शाहीद', 'असगर' और 'एहसान कुरैशी' जैसे..
कई सारे दिखाई देंगे।

हममेसे तो कई लोग 'फरजान' बनकर बैठे है,
आन्खोंपे पट्टी बांधे हुये..
इनके साथ चल रहे है..
हम हमेशा कमजोर पडे हें...

'मोहसिना', 'नगमा', 'शमा', 'शमशाद' और 'दुर्गा'
कभी अपनी ताकद पहचान ही नही पायी।
इसीलिए तो आज गली गली में..
'परपेंडीकूलर', 'दानिश', 'गुड्डू' और 'डेफिनाइट' पैदा हो रहे है।

अब तो हर कोई 'डेफिनाइट' बनने पर तुला हुआ है।
आजतक पुलिस भी इनका कुछ बिगाड नहीं पायी..
तो कोई क्या 'घंटा' उखाड़ेगा?
बस्स, यही तो जड़ है..

इसीके वजह से तो..
'गॅग्ज ऑफ वासेपूर'
एक 'नेव्हर एंडिंग स्टोरी' बनी है।
साला जबतक 'सूरज', 'चाँद' रहेगा..
ये 'वासेपुर' जिन्दा रहेगा !
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या