अंतर्नाद..!
'अलबेला सजन आयो रे..’ हे उस्ताद राशिद खान यांचं पाहिलेलं अन् ऐकलेलं पहिलंवहिलं गाणं. तेव्हापासूून या माणसाने काळजात घर केलं ते कायमचं. 'हम दिल दे चुके सनम' च…
Read more »आमचे मित्र, बंधु, प्रभातचे पत्रकार सूर्यकांत मोहनराव वरकड यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी विषयातील पीएच. डी. पदवी जाहीर केली आहे. अहमदनगर कॉलेजातील…
Read more »सा हेब, आपली न्यायव्यवस्था आदर्श आहे. कारण ती प्रत्येकाला म्हणणं मांडायची संधी देते. त्यामुळे एकवेळ हजार आरोपी मोकाट सुटले तरी चालतील, पण एखाद्या निरपराध्याला शिक्षा ह…
Read more »म ध्यंतरी एका फेसबुक ग्रुपवर एका लेखिकेची शंकर जयकिशन आणि भैरवी रागावर आधारित गाण्यांची पोस्ट वाचण्यात आली. तसं सिनेमा आणि गाण्यांचे पडद्यामागचे किस्से भारीच असतात. का…
Read more »रो ज सकाळी घरातून निघून हायवेवरुन ऑफिसला येतो आणि रात्री परत जातो. ३२ किलोमीटरचं अंतर. आधी मोटारसायकलवर, अन आता कारने. नऊ वर्षांमध्ये एवढाच फक्त बदल. प्रवास सुरु झाला …
Read more »गे ल्या आठवड्यात 'दिव्य मराठी'त प्रसिद्ध झालेल्या या स्टोरीला चार वर्षे पूर्ण झाली. फेसबुक मेमरीजमध्ये ती दिसल्याने एका मित्राने व्हॉट्स अॅप ग्रुप्सवर शेअर केल…
Read more »गुन्हेगारी संपलीच पाहिजे. खरंय. पण मग संपवायची कोणी? पोलिसांनी? केला त्यांनी प्रयत्न गुन्हेगार संपवण्याचा. मोठमोठ्या टोळ्या नेस्तनाबूत करण्याचा. भले प्रतिस्पर्धी टोळ्य…
Read more »